ऐन निवडणुकीच्या तोंडावर तलावांची आठवण नेत्यांना आली .

0

ऐन निवडणुकीच्या तोंडावर तलावांची आठवण नेत्यांना आली.

सांगली जिल्ह्यामधील विटा खानापूर मतदार संघातील तलावांच्या सुशोभीकरणासाठी एकूण साडे नऊ लाखांचा निधी मंजूर झाला. राज्यातील तलाव व जलाषया चे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने 2006 ते 2007 या वर्षापासून ही योजना सुरू केली आहे .

खानापूर चे आमदार अनिल बाबर यांनी या मतदार संघातील तलावाच्या सुशोभीकरण करू असा शब्द नगरपलिकेच्या निवडणुकीच्या वेळी दिला होता.तसेच निधी साठी प्रयत्न केले पण इतके वर्ष हा प्रश्न अमलात आला नव्हता पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तलावसाठी निधी मंजूर झाला व याचे श्रेय घेऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतःला फायदा करून घेत आहेत.




Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top