![]() |
ऐन निवडणुकीच्या तोंडावर तलावांची आठवण नेत्यांना आली. |
खानापूर चे आमदार अनिल बाबर यांनी या मतदार संघातील तलावाच्या सुशोभीकरण करू असा शब्द नगरपलिकेच्या निवडणुकीच्या वेळी दिला होता.तसेच निधी साठी प्रयत्न केले पण इतके वर्ष हा प्रश्न अमलात आला नव्हता पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तलावसाठी निधी मंजूर झाला व याचे श्रेय घेऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतःला फायदा करून घेत आहेत.